आज जयेशदादा खूप खूश होता, तो आज त्याच्या लाडक्या सरांना भेटून आला होता. जयेशदादा मला कायम त्याच्या सरांबद्दल सांगायचा. त्याचे सर विद्यार्थिप्रिय म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजही त्यांचे विद्यार्थी ..
राजगड राजगडाबद्दल काय सांगावे आणि काय नको अशीच त्याची ख्याती आहे, एकाच वाक्यात सांगायचे तर... हा गडांचा राजा आणि राजांचा गड. पुण्याजवळ वेल्हे तालुक्यात गुंजण मावळात बलाढ्य असा राजगड उभा आहे. या गडाची उंचीच छाती दडपणारी ..
पवन मावळातल्या मुळशी खोर्यात पवना जलाशयाच्या काठावर तिकोना गड उभा आहे. याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हा गड दुरूनही सहज ओळखता येतो आणि त्याच्या याच आकारामुळे गडाला तिकोना असे नाव पडले आहे. इतिहासाच्या कागदपत्रांत ..
रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ला हा पुणे जिल्हयाच्या दक्षिण सीमेवर भोर प्रांतात असून भोरपासून ८ कि.मी. अंतरावर वसलेले बाजारवाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातूनच किल्ल्यावर जाणारी सोपी चढण चालू होते. सहयाद्रीच्या ..
मुलांनो, कोणतेही काम करताना आपल्या मनात 'मला यातून काय फायदा' असा विचार येतो. परंतु असा विचारही मनात न आणता, सर्व जगासाठी निस्पृहतेने काम केलेल्या मेरी क्युरी या शास्त्रज्ञ स्त्रीची ही कहाणी आहे .. पोलंड या देशातल्या ..
अखंड स्थितीचा निर्धारू जाणता राजा, असे समर्थांनी ज्यांचे वर्णन केले ते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सतत तीस वर्षं अविश्रांत श्रमाने एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे. हे हिंदुस्थानातील ..
प्राचीन काळापासून माणसाला आजार होत आले आहेत आणि तो त्यावर उपचारही करत आला आहे. रोगांच्या लक्षणावरून त्यांचे निदान करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करणे या बाबतीत भारतीय वैद्यराजांनी खूप मोठे काम करून जो आयुर्वेद तयार केला तो आजवर उपयोगात येत आहे. ..
मुलांनो, तुम्ही कृष्णदेवराय आणि तेनालीरामच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना? तशाच अनेक राजा आणि कवींच्या गोष्टी ऐकायला आवडतील ना? राजा, कवी आणि कथा या कथामालेत आपण भारतातील प्रसिद्ध राजे, त्यांच्या दरबारातील कवी व त्या कवीने लिहिलेली महान कथा यांची ..
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय, सुट्टीत काय काय करायचं, याचं नियोजन मात्र आधीच तयार असेल! कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो! परीक्षेचा ..
त्यांना जरी ठाऊक नसलं तरी ते पुढे ‘निअॅंडर्थल’ मानव म्हणून ओळखले जाणार होते. म्हणजे त्यांचे अस्थिरुपी अवशेष. ते ज्या नदीच्या काठी एका खडकावर बसले होते तिचं भविष्यातलं नाव होतं ‘निअॅंडर’. अर्थात या गोष्टीचं त्यांना ..
मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण १९७० ते १९८५ या पंधरा वर्षाच्या कालखंडात अवकाश स्पर्धेच्या बाबतीत काय काय घटना घडल्या ते पाहिलं. आता प्रस्तुत लेखामध्ये आपण १९८५ नंतर इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे या आकाश स्पर्धेने कसा ..
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट! एकदा काय झालं, केरळमधल्या किलिमन्नूर या ठिकाणी राजा आणि प्रधान यांचं आपल्या लव्याजम्यासह आगमन झालं. केरळमधल्या पारंपरिक वेशभूषेप्रमाणे सगळ्यांनीच पांढरीशुभ्र वां परिधान केली होती. गळ्यात सुवर्णालंकार होते. ..
२३ मार्च दुपारचे तीन वाजले होते. लाहोरच्या तुरुंगाच्या बाहेर शेकडो लोक जमले होते. तुरुंगाचे दार उघडले आणि बाहेर आलेला शिपाई सांगू लागला. “ भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तिघांच्या आईंवडिलांना व भावा-बहिणींनाच फक्त त्यांची भेट घेता ..
श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांची विविध ठिकाणी बदली ..
इसवीसनाच्या पहिल्या शतकातील ही गोष्ट. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्राच्या भागात सातकर्णी घराण्याचे राज्य होते. सातकर्णी राजाला संस्कृत बोलता येत नव्हते. त्याची राणी मात्र उत्तम संस्कृत बोलत असे. एकदा काय झालं... तो आपल्या राणीसह तळ्याकाठी ..
शिवप्रभूंचे आरमार हे प्राणपणाने लढणारे आरमार म्हणून जगप्रसिद्ध होते. जहाज बुडत असले तरी एकही तांडेल सारंग त्या जहाजातून उडी मारून पळ काढत नसे. हाच वारसा हिंदुस्थानी नौसैनिकांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात खरा करून ८ डिसेंबर १९७१ ..
अनेक वर्षे जुना असलेला पूल ‘नवा पूल’ म्हणून ओळखला जातो आणि ‘अत्र्यांच्या’ पुतळ्याशेजारी ‘सावरकर भवन’ उभे राहू शकते हे फक्त पुण्यातच होऊ शकते. खरेच ‘पुणे ..
शूर, देखणा, युगपुरुष शिवाजीराजांसम, जन्म तयाचा झाला किल्ले पुरंदर बाळकडू मुत्सद्दीचे मिळाले घरातूनच, झलक त्याची दाखवी आग्य्राहून सुटून. संस्कृत काव्य अन् ग्रंथ बालपणीच लिहून, बुद्धीची चमक आली तिथेच दिसून. 6 वर्षे सतत झुंजार लढून, रामशेज ..
ऐका मुलांनो ऐका माणसाची गोष्ट फार वर्षांपूर्वी एक चमत्कार झाला शेपूट नसलेला माकड जन्माला आला आपल्या दोन पायांवर चालायला लागला मेंदू होता मोठा तो होता विचारी शक्ती अन युक्तीने करी शिकारी हळूहळू त्याने केली प्रगती कंदमुळे सोडून करू ..
मित्र मैत्रिणिनों, आज मी तुम्हाला दिल्लीतल्या काही धार्मिक स्थळांबद्दल सांगणार आहे. तुम्ही ७वी, ८वीत असाल, तर तुम्ही दिल्ली सल्तनत आणि मुघलांचा इतिहास कदाचित शिकत असाल, जे मित्र अजून छोटे आहेत त्यांना हा इतिहास शिकायचा आहेच पुढे. ..
राजा मिलिंद व नागसेन या दोघांमधील संवाद ‘मिलिंद पन्ह’ म्हणजे ‘मिलिंदचे प्रश्न’ या ग्रंथात नंतर लिहिला गेला. ..
मानवी भूगोलामध्ये पर्यावरणाचा प्रभाव व उपयोग, मानवनिर्मित संसाधने, संपत्ती आणि पर्यावरणाचा मानवावरील समग्र परिणाम याचा साकल्याने अभ्यास केला जातो, तर प्राकृतिक भूगोलामध्ये सजीव, वातावरण, जमीन, पाणी, भूरचना आणि त्यांचा परस्परसंबंध यांचा साकल्याने ..
मित्र मैत्रिणिनों, आज मी तुम्हाला दिल्लीतल्या काही धार्मिक स्थळांबद्दल सांगणार आहे. तुम्ही ७वी, ८वीत असाल, तर तुम्ही दिल्ली सल्तनत आणि मुघलांचा इतिहास कदाचित शिकत असाल, जे मित्र अजून छोटे आहेत त्यांना हा इतिहास शिकायचा आहेच पुढे...
खूप खूप वर्षांपूर्वी, कुशाण राजा कनिष्क उत्तर भारतात राज्य करत होता. त्याच्या राज्यातून जाणार्या ‘सिल्क रोड’वरील व्यापाराने त्याचे राज्य भरभराटीस आले होते. या राजाचे एक बिरूद होते - ‘शाहो नानो शाहो’, अर्थात शहांचा शहा, शेहेनशहा!..
अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगररांगेतील हरिश्चंद्र किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय. ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदूर्ग प्रकारातील आहे. ..
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दिल्ली हे अनेक ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध आहे . पण तुमच्यासारख्या छोट्या मुलांना इतिहासात रस असेलच असं नाही...
दिल्ली उत्तर भारतात असल्यामुळे उत्तर भारतातल्या वेगेवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचा इथे प्रभाव पडलेला दिसतो...
खूप पूर्वी, अमरशक्ती नावाचा एक राजा होता. त्याला तीन मुले होती, पण हे तिघंही थोडे भोळे होते. या राजपुत्रांना व्यवहार आणि राजकारण शिकवायला हवे होते. ..
मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच चमचमीत गोष्टी खायला आवडतात. वडापाव, भजी, भेळ, पाणीपुरी. नुसती नावं वाचली तरी तोंडाला पाणी सुटलं ना? आपल्याकडे पुणे, मुंबई अशा शहरांमधून अशा चमचमीत गोष्टींचे बरेच स्टॉल दिसतात...
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास ८% क्षेत्र हे कृष्ण नदीच्या खोऱ्याने व्यापून टाकलेले आहे. महाराष्ट्रातील २६%, तेलंगनातील १५% आणि कर्नाटकमधील ४४% आणि आंध्र प्रदेशमधील १५% असे कृष्णेचे खोरे विस्तारलेले आहे...
मुलांनो, तुम्ही कृष्णदेवराय आणि तेनालीरामच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना? तशाच अनेक राजा आणि कवींच्या गोष्टी ऐकायला आवडतील ना? राजा, कवी आणि कथा या कथामालेत आपण भारतातील प्रसिद्ध राजे, त्यांचे कवी व त्या कवीने लिहिलेली महान कथा यांची गोष्ट वाचणार आहोत. ..
दिल्लीबद्दल एक गमतीची गोष्ट अशी की, दिल्ली हे जसं शहर आहे तसंच ते एक राज्य पण आहे. दिल्ली शहराला महानगरपालिका आहे. दिल्ली राज्याचे विधिमंडळसुद्धा आहे. दिल्लीमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ..
आज किनई मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. आज माझी माहिती तुम्हाला सांगताना माझ्याविषयी जी माहिती मी ऐकली आहे ती तुम्हाला सांगणार आहे. माझ्याबद्दलची ही माहिती जीवितनदी या संस्थेचे स्वयंसेवक यांनी सांगितली. ही माहिती ऐकून मलाही खूप छान वाटलं. आज किनई ..
तुम्ही शाळेत इतिहास शिकत असाल, तेव्हा भारताचे अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून जगातल्या वेगवेगळ्या भागांशी व्यापारी संबंध कसे होते हे शिकत असाल...
चिक्कार म्हणजे चिक्कारच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. कोणास ठाऊक किती जुनी आहे ते? असेल कदाचित ५ - ७ हजार वर्षांपूर्वीची. त्या वेळी भारत आणि नेपाळच्या सीमेवर विदेह नावाचे एक विस्तीर्ण राज्य होते. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगेच्या काठावर वसलेले समृद्ध ..
माझ्या नदीचे खोरे माशांच्या प्रजातींमध्ये समृद्ध आहे. माशांसोबत माझ्या पाण्यात कोलंबी आणि खेकडे हेदेखील आढळतात बर का..! महाराष्ट्रातील माझे खोरे सुपीक असून त्यामध्ये विविध फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. ..
काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला दिल्लीतल्या प्राणी आणि पक्षांबद्दल सांगितलं होतं. थोडा विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की खूप सारे पक्षी इथे का दिसत असतील? ह्या पक्षांना इथे राहण्यासाठी,घरटी बांधण्यासाठी खूप झाडं आहेत. ..
प्रादेशिक भूगोलामध्ये कोणत्याही प्रदेशाचा अभ्यास करताना त्या प्रदेशाचे स्थान सर्वप्रथम अभ्यासले जाते. किंबहुना भूगोल विषयामध्ये स्थानाला फार महत्त्व आहे. कारण पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचे हवामान, वनस्पती व प्राणीजीवन आणि मानवी जीवन हे यांमध्ये ..
अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी दिल्लीतल्या एका ऑफिसात लिफ्टची वाट बघत उभी होते. लिफ्टचं दार उघडलं, तेव्हा लिफ्टमधून चक्क एक लंगूर जातीचं दोरीने बांधलेलं माकड आणि त्याला घेऊन जाणारा माणूस बाहेर पडला. मला आश्चर्याचा धक्काच बसला की, एखाद्या ऑफिस ..
‘‘रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधूनी अरुणोदय झाला अरुणोदय झाला...’’ ..
माझा उगम मध्य प्रदेशातील बतुळ या जिल्ह्यातील मुलताईच्या आरक्षित जंगलातून होतो. मुलताईमधून वाहत येऊन मी सातपुडा पर्वतामधून पश्चिम दिशेला वाहत जाते. तेथून मी वाहत वाहत महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्रातील खानदेशातील पठारामधून; तसेच गुजरातमधील ..
बालमित्रांनो, दिल्लीच्या रस्त्यांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. दिल्लीतले रस्ते खूप मोठे आहेत. मोठे दोन अर्थांनी, एक म्हणजे लांबीच्या दृष्टीने, एखादा रस्ता १० कि.मी.पर्यंत लांब असू शकतो इथे दिल्लीत. दुसऱ्या ..
अनेकांना विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यापैकी कोणी पोस्टाची तिकिटे, कोणी आईसस्क्रीमच्या काड्या, वेगवेगळी भेटकार्डे, पत्रिकेवरील गणपतींचे फोटो, रंगीत कागद, दगड, शंख-शिंपले अशा कितीतरी वस्तू जमा करत असतात. आपण जमा केलेल्या अशा वस्तू इतर ..
मी भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे. माझा उगम पूर्वेकडून होऊन मी पश्चिमेकडे समुद्राला जाऊन मिळते. अशी मी नर्मदा... मला रेवा असेही म्हंटले जाते. रेवा या शब्दाचा अर्थ ‘पर्वत-पठारावरून उड्या मारत वाहणारी’ असा होतो. मला मध्य प्रदेश ..
श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांची विविध ठिकाणी बदली होत असे. ..
बालमित्रानो दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. या शहराबद्दलच्या गमतीजमती तुम्हाला वाचायला आवडतील का? तुमच्यापैकी काहीजणांनी दिल्ली पाहिली असेल त्यांना या गोष्टी कदाचित माहिती असतील. पण ज्यांनी दिल्ली पाहिलेली नाही ..
प्रस्तुत लेखात आकाशात रोज काय बदल होतात आणि थोड्या माहितीने सुद्धा आकाश कसे ओळखता येते हे जाणून घेऊयात...
नमस्कार मित्रहो, मागील लेखांमध्ये आपण खगोलशास्त्राची तोंडओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आकाशापासून सुरुवात करण्यासाठी आपले स्थान कसे निश्चित करावे यासंबंधी सुद्धा माहीत करून घेतली. आता सदर लेखात आपल्याला आकाशातील दूरदूरवरील अंतरे कशी मोजायची आणि त्यासाठी ..
पृथ्वीचे भाग आणि आकाश बघण्याच्या ठिकाणावरून बदलणारं आकाश नमस्कार मित्रहो ! मागील लेखात आपण खगोलशास्त्र ह्या विषयाची थोडक्यात माहिती करून घेतली , मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा नक्कीच वेळात वेळ काढून ह्या बद्दल वर्तमानपत्र ,&nb..
शिशुविहार कर्वेनगर या शाळेत शिवजयंतीनिमित्त मोहन शेटे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम घेण्यात आला. ‘लेखक, कवी, वक्ते यांचा विद्यार्थ्यांशी संवाद’ या शिक्षणविवेक उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिनांक २५ जानेवारी रोजी ..
स्वातंत्र्यसूर्य - स्वातंत्र्यवीर सावरकर ‘‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने॥ जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे। बुद्धयाचि वाण धरिले करि हे सतीचे॥ मित्र-मैत्रिणींनो, समज आल्यापासून सावरकरांनी ..
छायाकल्प चंद्रग्रहण चांदोबा चांदोबा रुसलास का? माझ्याशी कट्टी फू केलीस का? किंवा चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी? ही आणि अशी अनेक गाणी आपण बालवाडीत असल्यापासून शिकतोय, गातोय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चंद्राचं आणि आपलं वेगळंच ..
‘भारतमाता मुक्त जाहली, ध्वजा ङ्गडकली विजयाची! प्रणाम त्या वीरांना, ज्यांनी दिली आहुती प्राणांची!’ सहस्रावधी नरवीरांनी आपल्या जीवनाचा होम केला आणि मातृभूमीच्या पायातील परदास्याच्या शृंखला तोडून टाकल्या. अशा रणमर्दांपैकी एक तेजस्वी ..
पृथ्वीपासून कितीतरी मैल दूर असणार्या चंद्र, सूर्य, मंगळ अशा अनेक ग्रह-तारे यांविषयी असणार्या उत्सुकतेपोटी आजवर या विषयात संशोधन झाले आहे आणि होत आहे. या कुतूहलातूनच मानवाने चंद्र, मंगळ या ग्रहांवर पाऊल ठेवले. विश्वाची रचना नेमकी कशी ..